स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना

प्रस्तावना :
विविध आघाड्य़ांबर देशाने प्रभावी प्रगति केलेली असूनही दारिद्र्य नेहमी गंभीर चिंतेचे कारण बनले आहे. देशाच्या विकासावर गरिबीच्या एका विशाल टक्केवारीचा प्रभाव उघड आहे. आम्हाला स्थिति ताबडतोब दूर करण्याची आवश्यकता आहे. हे ह्या संदर्भा मध्ये आहे की, स्वरोजगार कार्यक्रमाने महत्व प्राप्त केले आहे. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना गरीब ग्रामीण लोकांकरिता एकल स्वरोजगार कार्यक्रम आहे. ह्याची सुरुवात 1-4-1999 मध्ये झाली. हा कार्यक्रम आधीच्या स्वरोजगार व संबद्ध कार्यक्रमांचे पुन:स्थापन करतो. आयआरडीपी, टीआरवाय एसईएम, डीडब्ल्यूसीआरए, एसआयटीआरए, जीकेवाय व एमडब्ल्यूएल, ज्या दिर्घकाळापासून व्यवहारामध्ये नाही आहेत. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे (एसजीएसवाय) गरीब ग्रामीण लोकांच्या सामर्थ्यशाली निर्माणाकरिता ग्रामीण क्षेत्रांमध्ये सू्क्ष्म-उपक्रमांची एक विशाल संख्या स्थापित करण्याचे ध्येय आहे. हे ह्या विश्वासामध्ये निर्दिष्ट आहे की, भारतात ग्रामीण गरीब लोक सक्षम आहेत व योग्य आधार देतात, ज्यामुळे ते बहुमूल्य सामान/सेवेचे सफल निर्माता बनू शकतील. ह्या कार्यक्रमांतर्गत सहाय्य दिलेल्या व्यक्ति स्वरोजगारी रुपात ज्ञात होतील व लाभाधिकारी म्हणून नाहीत.

लाभ कोणाला मिळेल :
एसजीएसवाय एक नवीन व काळजीपूर्वक साद्यंत योजना आहे. यामध्ये अगोदरच्या स्वरोजगार कार्यक्रमांची सर्व ताकद व दौर्बल्य विचारात घेण्यात आले आहे. ही उधार व सहाय्याचा योग्य समतोल प्रस्तुत करते. हा कार्यक्रम ग्रामीण गरीब लोकांची शक्तता व अंगभूत गुणांना उच्च स्थान प्रदान करण्यासाठी उचित आधार व उत्तेजन देण्याकरिता बनविण्यात आला आहे. हा कार्यक्रम त्यांच्यामधील अधिक दुबळ्यांना लक्ष्य बनविल. कमीत कमी 50% स्वरोजगारी अजा/अज, 40% महिला व 3% विकलांग असतील.

ग्राम सभा बीपीएल जनगणनेमध्ये अभिज्ञात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची यादी अधिप्रमाणित करेल. व्यक्तिगत स्वरोजगारीची ओळख एका सहभाग प्रक्रिये मार्फत करण्यात येईल. एसजीएसवायचा एक महत्त्वाचा पैलू हा आहे की, ह्या कार्यक्रमा अंतर्गत सहाय्य देण्यात आलेले प्रत्येक कुटुंब तीन वर्षामध्ये दारिद्र्य रेषेच्या वर आले पाहिजे आणि म्हणून कार्यक्रमाचे ग्रामीण गरीब लोकांकरिता भरीव अतिरिक्त आय निर्माण करण्याचे ध्येय आहे. निधींच्या उपलब्धतेच्या अधीन ह्याचा पुढील पाच वर्षामध्ये प्रत्येक गटामध्ये 30% ग्रामीण गरीब लोकांना समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.
त्यांना लाभ कसा मिळेल ?
एसजीएसवाय स्वरोजगाराच्या सर्व बाजू उदा. स्वयं मदत समूहांमध्ये (एसएचजी) ग्रामीण गरीब लोकांची संघटना व त्यांचे क्षमता निर्माण, कार्य समूहांचे नियोजन, संसाधन निर्माण तंत्रशास्त्र, उधार व पणन समाविष्ट करणारा सूक्ष्म-उपक्रमांचा एक संपूर्ण कार्यक्रम रुपात कल्पित आहे.

एसजीएसवाय एक उधार-सह-सहाय्य कार्यक्रम आहे. उधार एसजीएसवाय मध्ये गंभीर घटक असेल, सहाय्य एकटेच व सहाय्यभूत होणारे मूलतत्त्व असेल. तदनुसार एसजीएसवाय प्रकल्पांचे नियोजन व सिद्धता, कार्य समूहांची ओळख, संसाधन नियोजन व तसेच एसजींच्या कार्याची क्षमता निर्माण निवड, व्यक्तिगत स्वरोजगारीची निवड, कर्ज वसूली समाविष्ट पूर्व-उधार कामकाज व उत्तर-उधार संनियंत्रणामध्ये बँकांची एक मोठी गोवणूक दृष्टीसमोर ठेवते. एसजीएसवाय एक पूर्वीचे उधार “इंजेक्शन” पेक्षा अधिक श्रेयस्कर बहुविध उधार प्रवर्तन करण्याकरिता प्रयत्न करते. स्वरोजगारीची उधार आवश्यकता काळजीपूर्वक निर्धारित करण्यात येईल व त्यांना स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना, जी रु. 7,500/- (अजा/अज करिता ती क्रमश: 50% व रु. 10,000/- राहील) च्या एका कमाल मर्यादेच्या अधीन प्रकल्प खर्चाच्या 30% वर एकरूप होईल, अंतर्गत येणा-या वर्षांमध्ये त्यांचे उधार अंतर्ग्रहण वाढविण्याकरिता उत्तेजन देण्यात येईल. एसएचजी करिता, सहाय्य रु. 1.25 लाखाच्या एका कमाल मर्यादेच्या अधीन प्रकल्प खर्चाच्या 50% राहील. सिंचन प्रकल्पांकरिता सहाय्यावर मर्यादा राहणार नाही.

कार्य समूह :
एसजीएसवाय कार्य समूहांवर जोर देते. साधनसंपत्ति, लोकांचे व्यावसायिक कौशल्य व बाजारांची उपलब्धता यावर आधारित प्रत्येक गटाकरिता 4-5 मुख्य कामे अभिज्ञात करण्यात येतील. मुख्य कामांची निवड गट स्तरावर पंचायत समित्या व जिल्हा स्तरावर जिल्हा ग्रामीण विकास एजंसी (डीआरडीए)/जिल्हा परिषद (झेडपी) यांच्या मान्यते सोबत राहील. कामे योग्य सुविधांच्या सहाय्यभूत विस्ताराकरिता योग्य समूहांमध्ये घेण्यात येतील. मुख्य कामे समाविष्ट करण्यामध्ये शक्य रूपात अधिक पंचायतींना अंतर्भूत करण्याची काळजी घेण्यात येईल. एसजीएसवाय सहाय्याचा मोठा हिस्सा कार्य समूहांमध्ये राहील. एसजीएसवाय प्रत्येक मुख्य कामाकरिता एक प्रकल्प दृष्टिकोन स्वीकृत करेल. कामांच्या समूहाकरिता वर्तमान संसाधनांचा आढावा घेण्यात येईल व गंभीर पोकळी एसजीएसवाय अंतर्गत भरण्यात येईल.

समूह दृष्टिकोन :
एसजीएसवाय समूह दृष्टिकोनावर ध्यान केंद्रित करते. ह्यामध्ये स्वयं-सहायता समूहांमध्ये गरिबांची संघटना व त्यांचे क्षमता निर्माण अंतर्भूत राहील. प्रत्येक एसएचजी समूह कामामध्ये महिला सदस्यांचा समावेश करण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल व त्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि निधीचा मोठा हिस्सा स्वयं सहायता समूहांना अधिकाधिक देण्यात येईल. प्रत्येक पंचायत समितिमध्ये कमीत कमी अर्धे समूह केवळ महिला समूह असावेत.

प्रशिक्षण :
विशेष जोर निवडक कामांकरिता व प्रत्येक स्वरोजगाराच्या आवश्यकतेकरिता विशेष अनुरूप चांगल्या प्रकारे बनविलेल्या प्रशिक्षण पाठ्यक्रमा द्वारे लाभाधिका-यांच्या कौशल्य विकासावर निर्धारित राहील.

पणन :
तंत्रशास्त्र व स्वरोजगारीच्या पणन गरजांकरिता सूक्ष्म लक्ष एसजीएसवायचे प्रमाणचिन्ह राहील. तंत्रशास्त्र हस्तक्षेप स्थानिक व बिगर-स्थानिक बाजाराकरिता नैसर्गिक व इतर साधनसंपत्ति पासून स्थानिक उपलब्ध सामानाची प्रक्रिया समाविष्ट स्थानिक साधनसंपत्तिमध्ये मूल्य जोडण्याकरिता शोधण्यात येईल. एसजीएसवाय, एसजीएसवाय स्वरोजगारी द्वारे उत्पादित सामानांचे पणन व प्रवर्तन करिता तरतूद करेल. यामध्ये निर्यात समाविष्ट करुन सामानांच्या पणनाकरिता संस्थाविषयक व्यवस्था, बाजार माहिती, बाजारांचा विकास आणि तसेच संमंत्रणा सेवेची तरतूद समाविष्ट राहील.
एसजीएसवाय – सफलतेकरिता काळजीपूर्वक योजनाबद्ध :
एसजीएसवाय प्रत्येक भाग घेणा-याची भूमिका – पंचायत, ग्राम सभा, बँक, वित्तीय संस्था, पीआरआय, एनजीओ आणि तसेच जिल्ह्यामधील तांत्रिक संस्थांना विचारात घेते. कल्पनात्मकता स्थितिच्या अगोदर पासून समावेशाकरिता काळजी घेण्यात येते, म्हणूनच ते कार्यक्रमाच्या सफलतेकरिता एक चमूच्या रूपात काम करतात. दारिद्र्य निर्मूलन प्रयत्न सुकर करण्याच्या हेतूसाठी विविध विभाग, आद्य प्रकल्प इत्यादी द्वारे समन्वित कार्याची गरज आहे. एसजीएसवायने विशेष प्रकल्पांकरिता एक तरतूद केली आहे, जी ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे मंजूर करण्यात येईल.

निधी वाटप :
एसजीएसवाय एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे व निधी 75:25 च्या गुणोत्तरामध्ये केंद्र व राज्य सरकारांद्वारे प्रदान करण्यात येईल.